1. संजय गांधी निराधार योजना समिती सदस्यपदी करंबवणे गावचे माजी सरपंच संजय जाधव यांची निवड
  2. धनंजयभाई देसाई यांच्या पुण्यातील घरावर दरोडा टाकून,अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या नराधमांवर कारवाई करावी – हिंदूराष्ट्र सेना कार्यकर्त्यांची जिल्हा अधिकारी यांच्याकडे आग्रही मागणी
  3. भारताचे माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त मुंबई वृत्तपत्र विक्रेता दीन साजरा करण्यात आला
  4. बॉर्डरलेस बाबासाहेब एक विचार चे प्रणेते डॉक्टर राजेंद्र जाधव यांना सर्वपक्षीय मेळाव्यामध्ये अस्वस्थ वाटल्यामुळे सेंट जॉर्जेस हॉस्पिटलमध्ये केलं भरती. भदंत डॉक्टर राहुल बोधी महाथेरो यांनी घेतली हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट
  5. आपुलकी मतिमंद शाळा कर्म शाळेमध्ये वैद्यकीय तपासणी व पालक मेळावा संपन्न
Blog आणखी ई पेपर महाराष्ट्र मुख्यपृष्ठ राजकीय

या वर्षांपासून कोकणवाशीय गणपती उत्सव साजरा करणार असे म्हणा बळीराज सेना पक्षप्रमुख अशोकदादा वालम यांचे आदेश

आबलोली (संदेश कदम)मुंबई,कोकणचा सर्वसामान्य जनतेचा ढाण्या वाघ म्हणून पाहिले जाते ते बळीराज सेनेचे पक्षप्रमुख अशोकदादा वालम यांनी कोकणवासीय यांना म्हटले आहे की, यावर्षी पासून कोकणातील जनता चाकरमानी नाही तर कोकणवाशीय नागरिक म्हणून गणेशोत्सव साजरा करतील. बळीराज सेनेच्या सर्व पदाधिकारी यांना त्यांनी तसे आदेश सोडले आहेत आणि या बदलाचे पालन करावे अशी समस्त कोकणकरांना विनंती केली

Read More
Blog आणखी ई पेपर महाराष्ट्र मुख्यपृष्ठ

तानाजी कांबळे यांना महाराष्ट्र शासनाचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार जाहीर.!

“एका सच्चा भिमसैनिकाच्या प्रामाणिक कार्याची सरकारने घेतली दखल” मुंबई (अंकुश हिवाळे) : मागील २५ वर्षाहून अधिक काळ पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते तानाजी कांबळे यांना महाराष्ट्र सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार पुरस्कार जाहीर केला आहे.तानाजी कांबळे हे अन्याय,अत्याचाराच्या विरोधात संघर्ष करणारे लढवय्ये कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. अनुसूचित

Read More
Blog आणखी आरोग्य व शिक्षण ई पेपर महाराष्ट्र मुख्यपृष्ठ

एन. एम. जोशी डिप्लोमा इन सोशल वर्क अ‍ॅण्ड कम्युनिटी मेटल हेल्थ

“द सोशल सर्व्हिस लीग” ही संस्था गेल्या ११४ वर्षांपासून परेल विभागात समाजकार्य क्षेत्रात, वैद्यकीय क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्रात आणि कौशल्याधारित शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहे. या संस्थेतून भारतातील पहिला सहा महिन्यांचा समाजकार्य प्रशिक्षण वर्ग १९२४ साली संस्थेचे तत्कालीन सचिव कामगार नेते ना. म. जोशी यांनी सुरू केला. या प्रशिक्षण वर्गास २०२४ ला १०० वर्षे पूर्ण झाली. या

Read More
Blog आणखी ई पेपर मनोरंजन महाराष्ट्र मुख्यपृष्ठ

फुले हा सिनेमा प्रेक्षकांनी जरूर पाहावा – केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले

मुंबई ~ महात्मा जोतिबा फुलेंनी सामाजिक सुधारणा आणि समतेच्या चळवळीचा पाया रचला. शेतकऱ्यांचा आसूड; गुलामगिरी असे ग्रंथ आणि jसत्यशोधक विचारांचे अखंड लिहून समाज प्रबोधन केले. अस्पृश्यता; जातीभेद विरोधात बंड केले. स्त्रीशिक्षणांची मुहूर्तमेढ रोवली.महात्मा फुलेंचे कार्य हे इतिहास घडविणारे क्रांतिकारी होते.त्यांच्या जीवनावर आधारित फुले हा सिनेमा समाज प्रबोधन करणारा क्रांतिकारी सिनेमा आहे.येत्या 25 एप्रिल रोजी संपूर्ण

Read More
Blog आणखी आरोग्य व शिक्षण ई पेपर महाराष्ट्र मुख्यपृष्ठ

महापालिका भरतीसाठी २५ हजारांहून अधिक जणांची ऑनलाइन नोंदणी

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेत पालिका आस्थापनेवरील गट-क व गट- ड मधील विविध संवर्गातील ६२० रिक्त पदे सरळसेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्यात येणार आहेत. या भरतीप्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत २८ मार्चपासून सुरू झाली असून ८ दिवसांतच २५ हजारांहून अधिक जणांनी ऑनलाइन नोंदणी केली. या भरती प्रक्रियेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. ११ मेपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत देण्यात

Read More
Blog आणखी क्राईम महाराष्ट्र मुख्यपृष्ठ

पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे हत्याकांडाचा आज निकाल

ठाणे : सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांच्या बहुचर्चित हत्येप्रकरणाचा निकाल आज, शनिवारी पनवेल सत्र न्यायालयात लागणार आहे. या प्रकरणात ठाणे ग्रामीण पोलीस दलातील बडतर्फ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर यांच्यासह इतर आरोपी आहेत. या प्रकरणाचा काय निकाल लागतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले असून नऊ वर्षांपूर्वी घडलेले हे प्रकरण काय होते, हे जाणून घेऊया. पोलीस दलात सहायक पोलीस निरीक्षक पदावर

Read More
Blog आणखी ई पेपर क्राईम महाराष्ट्र मुख्यपृष्ठ

अंबरनामध्ये बालिकेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या इसमाला सश्रम कारावासाची शिक्षा

कल्याण : सहा वर्षापूर्वी अंबरनाथमध्ये राहत असलेल्या एका सात वर्षाच्या बालिकेवर एका ३३ वर्षाच्या इसमाने लैंगिक अत्याचार केला होता. अंबरनाथ पोलिसांनी याप्रकरणी इसमाला अटक करून त्याच्यावर कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात खटला दाखल केला होता. याप्रकरणात कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे अपर जिल्हा न्यायाधीश पी. आर. अष्टुकर यांनी आरोपी इसमाला बाल लैंगिक अत्याचार कायद्याने २३ वर्ष

Read More
Blog आणखी ई पेपर महाराष्ट्र मुख्यपृष्ठ राजकीय

डोंबिवली पश्चिमेत सुभाषचंद्र बोस रस्त्याचे काम विकास आराखड्याप्रमाणे होत नसल्याने नाराजी

डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेत सुभाषचंद्र बोस रस्त्यावर नवापाडा, कुंभारखाणपाडा, हनुमान मंदिर, अश्वमेध सोसायटी भागात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या निधीतून सिमेंट काँक्रीटची कामे सुरू आहेत. ही कामे कल्याण डोंबिवली पालिकेच्या प्रस्तावित रस्ते विकास आराखड्याप्रमाणे होणे आवश्यक आहे. परंतु, विकास आराखड्यातील रस्त्याची सीमारेषा न पाळता या भागात मनमानी पध्दतीने, काही धनदांडग्याचा दबावाला बळी पडून गटारे, रस्तारुंदीकरण आणि

Read More
Blog आणखी ई पेपर क्राईम महाराष्ट्र मुख्यपृष्ठ राजकीय

नागपूर दंगलीबाबत संघाची पहिली प्रतिक्रिया, “औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नसून…”

नागपूर : औरंगजेबाची कबर हटवण्यावरून नागपुरातील महाल परिसरात सोमवारी रात्री दोन गटांच्या तरुणांमध्ये जोरदार राडा झाला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जमाव रस्त्यावर उतरला होता. त्यानंतर समाजकंटकांनी विविध भागात जाळपोळ करत पोलिसांवर दगडफेक केली. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. या दगडफेकीत पोलिस जखमी झाले आहेत. त्यानंतर आता नागपुरातील काही भागात पुढील आदेश येईपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली

Read More
Blog आणखी ई पेपर महाराष्ट्र मुख्यपृष्ठ

होळीदरम्यान लाकडांचे दहन करण्यास मनाई ! रासायनिक रंगाचा वापर, पादचाऱ्यांवर पाण्याचे फुगे फेकणाऱ्यांवर होणार कारवाई

ठाणे : जिल्ह्यात १३ मार्च रोजी साजरा होणाऱ्या होळी आणि १४ मार्च रोजी साजरा केल्या जाणाऱ्या धुलीवंदनाच्या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी मनाई आदेश जाहीर केले आहेत. यामध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि पर्यावरणाची हानी होऊ नये म्हणून सार्वजनिक ठिकाणावरील झाडे, लाकडे तोडणे तसेच दहन करण्यास मनाई लागू करण्यात आली आहे. तर

Read More