1. संजय गांधी निराधार योजना समिती सदस्यपदी करंबवणे गावचे माजी सरपंच संजय जाधव यांची निवड
  2. धनंजयभाई देसाई यांच्या पुण्यातील घरावर दरोडा टाकून,अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या नराधमांवर कारवाई करावी – हिंदूराष्ट्र सेना कार्यकर्त्यांची जिल्हा अधिकारी यांच्याकडे आग्रही मागणी
  3. भारताचे माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त मुंबई वृत्तपत्र विक्रेता दीन साजरा करण्यात आला
  4. बॉर्डरलेस बाबासाहेब एक विचार चे प्रणेते डॉक्टर राजेंद्र जाधव यांना सर्वपक्षीय मेळाव्यामध्ये अस्वस्थ वाटल्यामुळे सेंट जॉर्जेस हॉस्पिटलमध्ये केलं भरती. भदंत डॉक्टर राहुल बोधी महाथेरो यांनी घेतली हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट
  5. आपुलकी मतिमंद शाळा कर्म शाळेमध्ये वैद्यकीय तपासणी व पालक मेळावा संपन्न
Blog ई पेपर क्राईम महाराष्ट्र मुख्यपृष्ठ

गावातला एक डॉक्टर गायब कसा?’ एक शंका अन् सरपंच हत्याप्रकरणात मुख्य आरोपीच्या मुसक्या आवळल्या; कोण आहे वायबसे?

“Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये शनिवारी मोठी घडामोड घडली. बीड पोलिसांच्या विशेष पथकाने हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि आणि सुधीर सांगळे याला पुण्यातून ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे पुढच्या तापासामध्ये काय होतं? खंडणीचा गुन्हा दाखल झालेला वाल्मिक कराड या खुनाच्या प्रकरणात अडकतो का, हे स्पष्ट होईल.. डॉक्टर वायबसे करतो तरी काय?

Read More
Blog ई पेपर क्राईम महाराष्ट्र मुख्यपृष्ठ राजकीय

Kalyan Murder Case: कल्याणच्या पीडितेवर अंत्यसंस्कार; खटला उज्ज्वल निकम लढणार, आरोपीच्या फाशीबाबत फडणवीसांची मोठी घोषणा

कल्याणमधील लैगिंक अत्याचार हत्या प्रकरणातील पीडित कुटुंबीयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज (शनिवार, 28 डिसेंबर) भेट घेतली. दोन ते तीन महिन्यात हा खटला चालविला जाईल. आरोपीला फाशी झाली पाहिजे याची आम्ही काळजी घेतली आहे. या खटल्यात ज्येष्ठ वकिल उज्ज्वल निकम हे काम पाहणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री  दिली आहे. दुसरीकडे पोलिसानी तपासा दरम्यान मयत मुलीचे कपडे

Read More
Blog ई पेपर महाराष्ट्र मुख्यपृष्ठ

एरंडोल येथे रिपब्लिकन पक्षाचे तहसील वर तीव्र निदर्शने

प्रतिनिधी — परभणी येथील संविधानाच्या प्रतिकृती ची विटंबना प्रकरणी आणि सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या पोलिसांवर तात्काळ गुन्हा दाखल करून सीबीआय मार्फत चौकशी करावी. या मागणीसाठी एरंडोल येथे रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तीव्र निदर्शन दिनांक 20/12/2024 रोजी सकाळी ठीक 12 वाजता एरंडोल तहसीलदार श्री. प्रदीप पाटील साहेब यांना एरंडोल तालुकाध्यक्ष प्रवीणभाऊ बाविस्कर तसेच महीला आघाडी

Read More
ई पेपर क्राईम महाराष्ट्र मुख्यपृष्ठ राजकीय

स्मृतिशेष पॅंथर विजय दादा वाकोडे…-राहूल एस.एम. प्रधान

परभणी प्रकरण घडले आणि आंबेडकरी वस्त्यात पोलिसांच्या मानुसकिला काळीमा फासाणा-या क्रूरतेच चेहरा पुढे आला. कोबींग करत पोलिसांनी महिलांचे शारीरिक छळ करत अश्लील शिवीगाळ केली. लहान, तरूण, महिला, वयोवृद्ध कोणालाही पोलिसांनी सोडले नाही. सर्वांना सरसकट सोलून काढले. हालहाल करून, पळू पळू मारले. हे सगळं घडल्यावर माझं विजय दादा वाकोडे सोबत फोनवर बोलणे झाले. मी विजय दादांना

Read More
ई पेपर महाराष्ट्र मुख्यपृष्ठ

“संविधान दिवस – आपल्या स्वातंत्र्याचा आधारस्तंभ आणि प्रजासत्ताकतेचा श्वास!

“संविधान दिवस म्हणजे आपल्या राष्ट्राच्या स्वाभिमानाचा, एकतेचा आणि न्यायप्रियतेचा उत्सव! संविधांनाच्या अमृत महोत्सवानिमित्ताने आपण एकत्र येऊन आपल्या संविधानाच्या मुलभूत तत्त्वांना वंदन करणार आहोत, ज्यामुळे आपले स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता यांना मूर्त रूप मिळाले. चला, आपण एकत्र येऊन आपल्या संविधानाच्या अमूल्य तत्त्वांना सलाम करूया. हा दिवस फक्त उत्सव नाही, तर आपल्या हक्कांची जाणीव आणि कर्तव्यांची आठवण

Read More
ई पेपर महाराष्ट्र मुख्यपृष्ठ राजकीय

Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024 | महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024 | Mahayuti vs MVA

मुंबई : राज्यात 236 ठिकाणी आघाडी घेऊन महायुतीने ऐतिहासिक असं यश मिळवलं आहे. त्यामध्येही भाजपने सर्वाधिक म्हणजे 137 जागांवर आघाडी घेत जोरदार मुसंडी मारल्याचं दिसतंय. महायुतीचे अनेक उमेदवार हे लाखांमध्ये लीड घेऊन निवडून आले आहेत. सर्वाधिक मतं घेणाऱ्या दहा आमदारांमध्ये सर्वच आमदार हे महायुतीचे आहेत. साताऱ्यामधून शिवेंद्रराजे भोसले यांनी तब्बल 1 लाख 42 हजारांचे मताधिक्य घेऊन राज्यात

Read More
ई पेपर महाराष्ट्र मुख्यपृष्ठ राजकीय

काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत फक्त 15 जागा, पटोलेंची पहिली प्रतिक्रिया म्हणाले…

विधानसभा निवडणूक निकालाचं चित्र स्पष्ट झालं आहे. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आहे. तर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. यावर आता नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विधानसभा निवडणूक निकालाचं चित्र स्पष्ट झालं आहे. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आहे. तर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. राज्यात महाविकास आघाडीच्या केवळ 45

Read More