Blog ई पेपर महाराष्ट्र मुख्यपृष्ठ

एरंडोल येथे रिपब्लिकन पक्षाचे तहसील वर तीव्र निदर्शने

प्रतिनिधी — परभणी येथील संविधानाच्या प्रतिकृती ची विटंबना प्रकरणी आणि सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या पोलिसांवर तात्काळ गुन्हा दाखल करून सीबीआय मार्फत चौकशी करावी. या मागणीसाठी एरंडोल येथे रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तीव्र निदर्शन दिनांक 20/12/2024 रोजी सकाळी ठीक 12 वाजता एरंडोल तहसीलदार श्री. प्रदीप पाटील साहेब यांना एरंडोल तालुकाध्यक्ष प्रवीणभाऊ बाविस्कर तसेच महीला आघाडी

Read More
ई पेपर क्राईम महाराष्ट्र मुख्यपृष्ठ राजकीय

स्मृतिशेष पॅंथर विजय दादा वाकोडे…-राहूल एस.एम. प्रधान

परभणी प्रकरण घडले आणि आंबेडकरी वस्त्यात पोलिसांच्या मानुसकिला काळीमा फासाणा-या क्रूरतेच चेहरा पुढे आला. कोबींग करत पोलिसांनी महिलांचे शारीरिक छळ करत अश्लील शिवीगाळ केली. लहान, तरूण, महिला, वयोवृद्ध कोणालाही पोलिसांनी सोडले नाही. सर्वांना सरसकट सोलून काढले. हालहाल करून, पळू पळू मारले. हे सगळं घडल्यावर माझं विजय दादा वाकोडे सोबत फोनवर बोलणे झाले. मी विजय दादांना

Read More
ई पेपर महाराष्ट्र मुख्यपृष्ठ

“संविधान दिवस – आपल्या स्वातंत्र्याचा आधारस्तंभ आणि प्रजासत्ताकतेचा श्वास!

“संविधान दिवस म्हणजे आपल्या राष्ट्राच्या स्वाभिमानाचा, एकतेचा आणि न्यायप्रियतेचा उत्सव! संविधांनाच्या अमृत महोत्सवानिमित्ताने आपण एकत्र येऊन आपल्या संविधानाच्या मुलभूत तत्त्वांना वंदन करणार आहोत, ज्यामुळे आपले स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता यांना मूर्त रूप मिळाले. चला, आपण एकत्र येऊन आपल्या संविधानाच्या अमूल्य तत्त्वांना सलाम करूया. हा दिवस फक्त उत्सव नाही, तर आपल्या हक्कांची जाणीव आणि कर्तव्यांची आठवण

Read More
ई पेपर महाराष्ट्र मुख्यपृष्ठ राजकीय

Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024 | महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024 | Mahayuti vs MVA

मुंबई : राज्यात 236 ठिकाणी आघाडी घेऊन महायुतीने ऐतिहासिक असं यश मिळवलं आहे. त्यामध्येही भाजपने सर्वाधिक म्हणजे 137 जागांवर आघाडी घेत जोरदार मुसंडी मारल्याचं दिसतंय. महायुतीचे अनेक उमेदवार हे लाखांमध्ये लीड घेऊन निवडून आले आहेत. सर्वाधिक मतं घेणाऱ्या दहा आमदारांमध्ये सर्वच आमदार हे महायुतीचे आहेत. साताऱ्यामधून शिवेंद्रराजे भोसले यांनी तब्बल 1 लाख 42 हजारांचे मताधिक्य घेऊन राज्यात

Read More
ई पेपर महाराष्ट्र मुख्यपृष्ठ राजकीय

काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत फक्त 15 जागा, पटोलेंची पहिली प्रतिक्रिया म्हणाले…

विधानसभा निवडणूक निकालाचं चित्र स्पष्ट झालं आहे. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आहे. तर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. यावर आता नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विधानसभा निवडणूक निकालाचं चित्र स्पष्ट झालं आहे. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आहे. तर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. राज्यात महाविकास आघाडीच्या केवळ 45

Read More