1. संजय गांधी निराधार योजना समिती सदस्यपदी करंबवणे गावचे माजी सरपंच संजय जाधव यांची निवड
  2. धनंजयभाई देसाई यांच्या पुण्यातील घरावर दरोडा टाकून,अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या नराधमांवर कारवाई करावी – हिंदूराष्ट्र सेना कार्यकर्त्यांची जिल्हा अधिकारी यांच्याकडे आग्रही मागणी
  3. भारताचे माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त मुंबई वृत्तपत्र विक्रेता दीन साजरा करण्यात आला
  4. बॉर्डरलेस बाबासाहेब एक विचार चे प्रणेते डॉक्टर राजेंद्र जाधव यांना सर्वपक्षीय मेळाव्यामध्ये अस्वस्थ वाटल्यामुळे सेंट जॉर्जेस हॉस्पिटलमध्ये केलं भरती. भदंत डॉक्टर राहुल बोधी महाथेरो यांनी घेतली हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट
  5. आपुलकी मतिमंद शाळा कर्म शाळेमध्ये वैद्यकीय तपासणी व पालक मेळावा संपन्न
Blog ई पेपर महाराष्ट्र राजकीय

शरद पवारांनी शिवसेनेचे खच्चीकरण का केले..?

“शरद पवारांचे अभिनंदन: मिशन ठाकरे कम्प्लीट” अशा शीर्षकाचा एक व्हिडिओ ऍनलायझर या यूट्यूब चैनलवर काल रात्री पाहण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक सुशील कुळकर्णी यांनी या व्हिडिओमध्ये योग्य विश्लेषण केलेले आहे. या व्हिडिओमध्ये कुलकर्णींनी शरद पवारांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या परिवाराचे आणि त्यांच्या शिवसेना पक्षाचे राजकीय वर्चस्व कसे संपवले म्हणजेच खच्चीकरण कसे केले यावर

Read More
Blog ई पेपर देश विदेश महाराष्ट्र

एक नवा इतिहास रचणारा भारतीय बुद्धिबळपटू डी गुकेश

विश्वनाथन आनंद यांच्यानंतर वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी बुद्धिबळ विश्वविजेता ठरला दुसरा भारतीय बुद्धिबळपटू डी गुकेश आणि एक इतिहासच रचला आहे. डी. गुकेश आता बुद्धिबळाचा बादशहा असुन त्यांनी चीनचा खेळाडू आणि गतविजेता डिंग लिरेनला पराभूत केले आहे. हा सर्वात तरुण बुद्धिबळ विश्वविजेता आहे. गुकेशने यावर्षी सहभाग घेतलेल्या प्रत्येक स्पर्धेत बाजी मारत विजेतेपदाला गवसणी घातली आहे.

Read More
ई पेपर महाराष्ट्र मुख्यपृष्ठ

“संविधान दिवस – आपल्या स्वातंत्र्याचा आधारस्तंभ आणि प्रजासत्ताकतेचा श्वास!

“संविधान दिवस म्हणजे आपल्या राष्ट्राच्या स्वाभिमानाचा, एकतेचा आणि न्यायप्रियतेचा उत्सव! संविधांनाच्या अमृत महोत्सवानिमित्ताने आपण एकत्र येऊन आपल्या संविधानाच्या मुलभूत तत्त्वांना वंदन करणार आहोत, ज्यामुळे आपले स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता यांना मूर्त रूप मिळाले. चला, आपण एकत्र येऊन आपल्या संविधानाच्या अमूल्य तत्त्वांना सलाम करूया. हा दिवस फक्त उत्सव नाही, तर आपल्या हक्कांची जाणीव आणि कर्तव्यांची आठवण

Read More
ई पेपर महाराष्ट्र राजकीय

कल्याण डोंबिवलीतील मतदारांनी रचला मतदान वाढीचा अध्याय, कल्याणमधील कमी मतदानाबद्दल निवडणूक आयोगाने व्यक्त केली होती खंत

कल्याण : राज्यातील सर्वाधिक कमी मतदान हे कल्याण मतदार संघात होत असल्याची खंत केंद्रीय मुख्य निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी घेतलेल्या एका निवडणूक विषयक आढावा बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेत व्यक्त केली होती. त्यामुळे कल्याण, डोंबिवली परिसरातील मतदान वाढविण्यासाठीचे मोठे आव्हान स्थानिक प्रशासन, निवडणूक यंत्रणेवर होते. हे आव्हान पेलून स्थानिक पालिका, शासन प्रशासन यंत्रणांनी केलेल्या प्रयत्नांमुळे यावेळी

Read More
ई पेपर महाराष्ट्र राजकीय

Airoli Vidhan Sabha : भाजपच्या गणेश नाईकांची सत्ता कायम, ऐरोली विधानसभा मतदारसंघ चुरशीची लढत

ऐरोली विधानसभा मतदारसंघात सध्या भाजपचं वर्चस्व कायम असून गणेश नाईक यांनी विजय मिळवला आहे. 2009 आणि 2014 मध्ये इथे राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. पण, 2019 मध्ये इथे भाजपने सत्ता काबीज केली. भाजपने सलग दुसऱ्यांदा गणेश नाईक यांना तिकिट दिलं आणि त्यांनी गड कायम राखला. सलग दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले गणेश नाईक यांना दणदणीत विजय मिळवला

Read More
ई पेपर महाराष्ट्र मुख्यपृष्ठ राजकीय

Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024 | महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024 | Mahayuti vs MVA

मुंबई : राज्यात 236 ठिकाणी आघाडी घेऊन महायुतीने ऐतिहासिक असं यश मिळवलं आहे. त्यामध्येही भाजपने सर्वाधिक म्हणजे 137 जागांवर आघाडी घेत जोरदार मुसंडी मारल्याचं दिसतंय. महायुतीचे अनेक उमेदवार हे लाखांमध्ये लीड घेऊन निवडून आले आहेत. सर्वाधिक मतं घेणाऱ्या दहा आमदारांमध्ये सर्वच आमदार हे महायुतीचे आहेत. साताऱ्यामधून शिवेंद्रराजे भोसले यांनी तब्बल 1 लाख 42 हजारांचे मताधिक्य घेऊन राज्यात

Read More
ई पेपर महाराष्ट्र मुख्यपृष्ठ राजकीय

काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत फक्त 15 जागा, पटोलेंची पहिली प्रतिक्रिया म्हणाले…

विधानसभा निवडणूक निकालाचं चित्र स्पष्ट झालं आहे. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आहे. तर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. यावर आता नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विधानसभा निवडणूक निकालाचं चित्र स्पष्ट झालं आहे. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आहे. तर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. राज्यात महाविकास आघाडीच्या केवळ 45

Read More