1. संजय गांधी निराधार योजना समिती सदस्यपदी करंबवणे गावचे माजी सरपंच संजय जाधव यांची निवड
  2. धनंजयभाई देसाई यांच्या पुण्यातील घरावर दरोडा टाकून,अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या नराधमांवर कारवाई करावी – हिंदूराष्ट्र सेना कार्यकर्त्यांची जिल्हा अधिकारी यांच्याकडे आग्रही मागणी
  3. भारताचे माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त मुंबई वृत्तपत्र विक्रेता दीन साजरा करण्यात आला
  4. बॉर्डरलेस बाबासाहेब एक विचार चे प्रणेते डॉक्टर राजेंद्र जाधव यांना सर्वपक्षीय मेळाव्यामध्ये अस्वस्थ वाटल्यामुळे सेंट जॉर्जेस हॉस्पिटलमध्ये केलं भरती. भदंत डॉक्टर राहुल बोधी महाथेरो यांनी घेतली हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट
  5. आपुलकी मतिमंद शाळा कर्म शाळेमध्ये वैद्यकीय तपासणी व पालक मेळावा संपन्न

Blog

Your blog category

Blog आणखी क्राईम

सोसायटी पुनर्विकासाच्या नावाखाली विकासकाकडून फसवणूक

सरकारवाडा पोलीस ठाण्यात द्वारकानाथ चुनीलाल लढ्ढा (७७, रा. विमल हाईट्स, आनंद लाँड्रीच्या मागे, पंडित कॉलनी, नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जुन्या पंडित कॉलनीतील सर्व्हे नंबर ६५९/५/४/१ येथे असलेल्या प्रथमेश अपार्टमेंटचा फ्लॅट नंबर २ हा त्यांची मुलगी उल्का आनंद राठी यांच्या नावावर आहे. संशयित दीपक हांडगे याने दि. २३ सप्टेंबर २०१३ ते दि. १० जून २०१८ या

Read More
Blog आणखी क्राईम

हिंगोलीत सततच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; एकावर गुन्हा दाखल 

सविस्तर वृत्त असे की, हिंगोली तालुक्यातील वरूडगवळी येथील गजानन कामाजी गावंडे (३५) यांच्यासोबत शेख आतीक शे. मन्नान याने काही दिवसांपूर्वी बांधकामावरील सेंट्रींगच्या पाट्या उचलण्याच्या कारणावरून वाद घातला व मारहाण करीत जिवे मारण्याची धमकी दिली होती. या त्रासाला कंटाळुन गजानन गावंडे यांनी वरूडगवळी शेत शिवारातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली,अशी माहिती पोलिसांनी दिली.

Read More
Blog क्राईम

सोनसाखळी चोरट्यास पाठलाग करून नागरिकांनी पकडले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोणार्कनगर येथील रहिवासी वर्षा संतोष कोठुळे या सोमवारी (दि.२७) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास श्रीरामनगर येथील शाळेतून मुलाला आणण्यासाठी गेल्या होत्या़ मुलाला शाळेतून घेतल्यानंतर त्या घराकडे पायी जात असताना संशयित खैरनार याने त्यांच्या पाठीमागे येऊन गळ्यातील २४ हजार रुपये किमतीची आठ ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी ओढून पळ काढला.

Read More
Blog आरोग्य व शिक्षण

आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभागातील रिक्त जागा भरणार

डॉ. यड्रावकर यांनी सकाळी १०.३० वाजता मेडिकलच्या अधिष्ठाता कक्षात सर्व वरीष्ठ डॉक्टरांशी चर्चा केली. मेडिलकचा आढावा घेत उपाययोजनाबाबत काही सूचनाही केल्या. येथून ते मेयो रुग्णालयात गेले. ‘लोकमत’शी बोलताना डॉ. यड्रावकर म्हणाले, कोविड-१९ साथरोगाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवेवरील ताण आणि रिक्तपदे लक्षात घेऊन मंत्रीमंडळाने हा निर्णय घेतला आहे. मेडिकलमध्ये कॅन्सर हॉस्पिटलच्या उभारणीसाठी २०१२ पासून प्रयत्न सुरू आहेत.

Read More
Blog आरोग्य व शिक्षण

दर्जेदार आरोग्य व शिक्षण मिळणे नागरिकांचा हक्क; हक्क अधिवेशनात ठराव

मुंबई : महाराष्ट्रात दोन कोटीहून अधिक लोक कुपोषित आहेत. ३० टक्के लोकांहून अधिक जण दारिद्र्यरेषेखाली जीवन जगत आहेत.  राज्य व केंद्र सरकारने त्यांना दर्जेदार शिक्षण व आरोग्य मिळवून देणे आवश्यक आहे, असा ठराव रविवारी सार्वजनिक हक्क अधिवेशनामध्ये एकमताने मंजूर करण्यात आला. ‘मूव्हमेंट फॉर पीस अँड जस्टिस फॉर वेल्फेअर (एमपीजे)’च्या वतीने हज हाऊस येथे ही परिषद आयोजिण्यात

Read More
Blog शेत शिवार

दिवाळीमुळे बाजार फुलला, शेत मालावर मात्र मंदीचे सावट कायम; तर सोन्या-चांदीच्या दरांत पुन्हा उच्चांकी

चांगला उत्साह आहे. मात्र, ज्वारी, तूर, उडीद, हरभरा, मूग, सर्व प्रकारचे खाद्यतेल, साखर, साबुदाणा मंदीत तर सोन्या-चांदीच्या भावाने अचानक उच्चांक गाठला आहे. कापड, रेडिमेड कपडे, होजीअरी, कटलरी, इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंमध्ये ग्राहकी चांगली मागणी आहे. मागच्या वर्षी सोयाबीनने शेतकऱ्यांचा पुरता अपेक्षाभंग केला. संपूर्ण हंगामात शेतकऱ्यांनी सोयाबीन भाववाढीची प्रतीक्षा केली, परंतु शेतकऱ्यांना मात्र अपेक्षित दरवाढ काही

Read More
Blog आणखी मनोरंजन शेत शिवार

शेत जमीन मोजणीच्या दरात झाली वाढ; कोणती मोजणी किती रुपयांत वाचा सविस्तर

कोल्हापूर : शासनाने शेतजमीन आणि प्लॉटमोजणी शुल्कात सरासरी दुपटीने वाढ केली आहे. लाडकी बहीण, भाऊ अशा लोकप्रिय योजनांमुळे शासनाच्या तिजोरीत खड्डा पडल्याने मोजणीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांच्या खिशाला जादाची कात्री लावली गेली आहे. त्याचा बोजा शासनाच्या तिजोरीवर पडत आहे. त्याची भरपाई करण्यासाठी शासन आता विविध शासकीय शुल्कांत जबर वाढ करीत आहे. शंभर, २०० रुपयांचे मुद्रांक बंद करून

Read More
Blog शेत शिवार

आता शेत रस्ते घेतील मोकळा श्वास; मातोश्री ग्राम समृध्दी शेत पाणंद रस्ते योजना

राज्यात “मातोश्री ग्राम समृध्दी शेत-पाणंद रस्ते योजना” नोव्हेंबर – २०२१ सालापासून कार्यन्वीत करण्यात आली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश असा की, शेतमाल पोहोचविण्यासाठी रस्ते नसल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. हीच बाब लक्षात घेऊन शासनाने “मातोश्री ग्राम समृध्दी शेत-पाणंद योजना” (Matoshri Gramsamruddhi Shet-Panand Road Scheme) लागू केली आहे. या योजनेला शेतकऱ्यांकडून चांगला प्रतीसाद  मिळतोय.

Read More